राहुल गांधी यांनी अमेठी ऐवजी रायबरेलीतून आपला उमेदवारी अर्ज केला दाखल
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी आणि पक्षाचे निष्ठावंत केएल शर्मा यांनी शुक्रवारी रायबरेली आणि अमेठी लोकसभा जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला.एकेकाळी उत्तर प्रदेशातील काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या दोन मतदारसंघांसाठी पक्षाच्या उमेदवारांवरील उत्कंठा संपली काँग्रेसने शुक्रवारी सकाळी दोन जागांसाठी आपले उमेदवार जाहीर केले. या दोन्ही जागांसाठी 20 मे रोजी…