Civics

नेरुळ-उरण रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकातील स्वच्छता गृह अद्यापही बंद; प्रवाशांची गैरसोय

Share

नवी मुंबई,२८ मे :

नेरुळ-उरण रेल्वे मार्गावरील खारकोपर, बामांडोगरी रेल्वे स्थानकातील स्वच्छता गृह बंद असल्याने येथील प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे. रेल्वे स्थानक सुरू होऊन दोन वर्षे झाली तरी स्वच्छता गृह मात्र लॉक करून बंद ठेवण्यात येत आहेत. याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मार्गावरून हजारो प्रवाशी रोज प्रवास करतात परंतु स्वच्छता गृह मात्र बंद ठेवण्यात आले आहेत. यात महिला प्रवाशांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

Related posts

९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांमध्ये ओबीसी, आदिवासी, भटक्या समाजाला किती वाटा मिळणार – नाना पटोले

editor

बिहारमधील बावनबुटी साडी बनवणाऱ्या विणकर महिलांच्या आर्थिक उन्नतीमध्ये योगदानाबद्दल गौरव

editor

येवला तालुक्यात भीषण पाणीटंचाई, दिवसेंदिवस पाणीटंचाईची दाहकता वाढतेय

editor

Leave a Comment