Civics politics

मुख्यमंत्री सह्याद्रीतुन बाहेर पडताच रोखला ताफा

Share

मुंबई , दि. २२ :

मुख्यमंत्री सह्याद्रीतून बाहेर पडताच, कुलाबा मतदार संघातील शिवसैनिकांनी रोखला मुख्यमंत्र्यांचा ताफा.


यावेळी शिवसैनिकांनी स्थानिक विभाग अध्यक्ष दिलीप नाईक यांना पदावरून हटवण्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली मागणी. तसेच दक्षिण मुंबईला वाचवण्याची ही मागणी शिवसैनिकांनी केली.


होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच शिंदे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.

Related posts

बिगुल आणि तुतारी चिन्ह गोठवले ! राज्य निवडणूक आयोगाचा निर्णयराष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला दिलासा

editor

सरकारचे कृषीधोरण शेतकरीविरोधी- अंबादास दानवे

editor

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि‍ शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून अंदाजे सरासरी  ५४.३३ टक्के मतदान झाले

editor

Leave a Comment