मुंबई, दि. २३ प्रतिनिधी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज एनडीए सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. या...
मुंबई, दि. २३ प्रतिनिधी : भारताला आर्थिकदृष्टया बळकट व जगातील तिसरी अर्थव्यवस्था करण्याचा मार्ग प्रशस्त करणारा, अतिशय सकारात्मक असा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया...
नवी दिल्ली, दि. २३ प्रतिनिधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (२३ जुलै) मोदी सरकार ३.० चा पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाद्वारे त्यांनी अनेक...
मुंबई दि.२३ प्रतिनिधी : कौशल्य विकासातून रोजगाराच्या संधी आणि राष्ट्रीय सहकार धोरणातून कृषि सहकारी संस्थाना बळकटी देवून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करणारा अर्थसंकल्प सादर झाला...
मुंबई, दि.23 प्रतिनिधी : महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या लाडक्या महायुतीचे सरकार असताना महाराष्ट्राला पर्यायाने महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र द्वेष्टे असल्याचे आता...
मुंबई, दि. २३ प्रतिनिधी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात फक्त मोठमोठे आकडे व आकर्षक घोषणा आहेत, कोणतेही धोरण आणि व्हिजन नाही....
जालना, दि, २३ : जालन्यातील अग्निशमन दलाच्या निजामकालीन इमारतीचे छत कोसळल्याची घटना घडली आहे. यात एक कर्मचारी जखमी झाला आहे .त्याचबरोबर नुकतेच लोकार्पण झालेल्या चार...
कल्याण , दि. २३ : कल्याण-नगर महामार्गावरील शहाड रेल्वे उड्डाणपुलावर खड्डेच खड्डे पडले आहेत. या खड्ड्यातून वाहनचालकांना मार्गक्रमण करावे लागत आहे त्यामुळे पुलावर वाहतूककोंडी होत...
मुंबई , दि. २२ : मुख्यमंत्री सह्याद्रीतून बाहेर पडताच, कुलाबा मतदार संघातील शिवसैनिकांनी रोखला मुख्यमंत्र्यांचा ताफा. यावेळी शिवसैनिकांनी स्थानिक विभाग अध्यक्ष दिलीप नाईक यांना पदावरून...