मुंबई ,दि.27 जानेवारी : रमेश औताडे भारतातील प्रतिष्ठित फंड घराण्यांपैकी एक असलेल्या एलआयसी म्युच्युअल फंडाने ” एलआयसी एमएफ मल्टी एसेट एलोकेशन फंड” ची घोषणा केली...
नवी दिल्ली, दि. २३ वृत्तसंस्था : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकताच अर्थसंकल्प सादर केला. कर रचनेतील बदलापासून महिला, शेतकरी आणि युवकांसाठी अनेक योजना आणल्याचं...
मुंबई, दि. २३ प्रतिनिधी : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील सलग तिसऱ्या एनडीए सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प महाराष्ट्र आणि देशवासियांची मने जिंकणारा अर्थसंकल्प ठरला आहे. मध्यमवर्गीय आणि...
मुंबई, दि. २३ प्रतिनिधी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज एनडीए सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रासाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या. या...
मुंबई, दि. २३ प्रतिनिधी : भारताला आर्थिकदृष्टया बळकट व जगातील तिसरी अर्थव्यवस्था करण्याचा मार्ग प्रशस्त करणारा, अतिशय सकारात्मक असा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया...
नवी दिल्ली, दि. २३ प्रतिनिधी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज (२३ जुलै) मोदी सरकार ३.० चा पहिला अर्थसंकल्प सादर केला आहे. या अर्थसंकल्पाद्वारे त्यांनी अनेक...
मुंबई दि.२३ प्रतिनिधी : कौशल्य विकासातून रोजगाराच्या संधी आणि राष्ट्रीय सहकार धोरणातून कृषि सहकारी संस्थाना बळकटी देवून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा पाया मजबूत करणारा अर्थसंकल्प सादर झाला...
मुंबई, दि.23 प्रतिनिधी : महाराष्ट्रात केंद्र सरकारच्या लाडक्या महायुतीचे सरकार असताना महाराष्ट्राला पर्यायाने महायुतीला अर्थसंकल्पात ठेंगा दाखविला आहे. त्यामुळे केंद्र सरकार महाराष्ट्र द्वेष्टे असल्याचे आता...
मुंबई, दि. २३ प्रतिनिधी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पात फक्त मोठमोठे आकडे व आकर्षक घोषणा आहेत, कोणतेही धोरण आणि व्हिजन नाही....
नवी दिल्ली, दि. १८ वृत्तसंस्था : अर्थमंत्री निर्मला सीतारामन २३ जुलै रोजी मोदी सरकारच्या तिसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प मांडणार आहेत. या केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकरी आणि...