मुंबई, दि. १८ प्रतिनिधी : गणेशोत्सवासाठी हजारो चाकरमानी कोकणात दाखल होतात. कोकणात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी...
मुंबई, दि.१९ प्रतिनिधी : शेती उत्पादीत मालाप्रमाणेच दूध उत्पादक शेतक-यांसाठी केंद्र सरकारने दूधाला आधारभूत किंमत ठरवून देण्याबाबतचा कायदा तातडीने करावा अशी मागणी केंद्रीय सहकार मंत्री...
पंढरपूर,दि. १८ प्रतिनिधी : विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन करणार्या शिवप्रेमींवर प्रशासनाकडून कारवाई करत खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी...
मुंबई, दि. १८ प्रतिनिधी : राज्यातील ३८ एकलव्य मॉडेल निवासी शाळांमध्ये कॉम्पुटरायझेशन प्रकल्प राबविण्याकरिता आपला सामाजिक दायित्व निधि उपलब्ध करून दिल्याबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी...
मुंबई, दि. १८ प्रतिनिधी : राजर्षी शाहू महाराज यांनी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन राज्य केले म्हणूनच त्यांना लोकराजे म्हणतात पण त्यांच्याच करवीर नगरीत सामाजिक...
मुंबई , १८ जुलै : कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली समाजकंटकांनी विशिष्ट समाजाला लक्ष करून घातलेला हैदोस निंदनीय आहे. विशाळगड येथील गजापूर येथे...
मुंबई, दि. ११ प्रतिनिधी : श्रीक्षेत्र ‘ मंत्रालयम्‘ येथील श्री राघवेंद्र स्वामी यांनी १७ व्या शतकात लिहिलेल्या ‘श्रीकृष्णचारित्र्यमंजिरी‘ या लघु ग्रंथावरील टीकेच्या मराठी अनुवादाचे प्रकाशन...
मुंबई, दि. ११ प्रतिनिधी : आषाढी वारीसाठी राज्य सरकारकडून अनेक योजना राबवण्यात येत आहे. सर्वसामान्यांना विठुरायाचे दर्शन घेता यावे यासाठी रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले...
मुंबई, दि. ११ प्रतिनिधी : महाराष्ट्राच्या विधान परिषदेतील १२ जागांसाठी निवडणूक होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी या निवडणुकीसाठीचे त्यांचे उमेदवार जाहीर केले...
मुंबई, दि. ११ प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात १९ जुलै रोजी ही...