नंदुरबार ,१३ जून : जिल्हात पावसाच्या हजेरीनंतर शेतकऱ्यांनी मिरची लागवडीला सुरुवात केली आहे. मागील आर्थिक वर्षात मिरचीची विक्रमी आवक बाजार समितीत झाली होती . विक्रमी...
जालना , १३ जून : जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरांमध्ये भोकरदन जालना या मुख्य महामार्गावर नांजा फाट्यावर मराठा समाज बांधवांकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे....
पंढरपुर,१२ जून : आषाढी यात्रेत विठ्ठलाच्या दर्शनासाठी दहा लाखाहून अधिक भाविक येतात. येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा देताना प्रशासनावर आर्थिक ताण येतो. त्यामुळे यात्रा अनुदानात वाढ...
मुंबई प्रतिनिधी,१२ जून : लोकसभा निवडणुकीतील अपयश लक्षात घेत भाजपने आगामी विधानसभा निवडणूक पूर्ण गांभीर्याने लढविण्याचे ठरविले असून त्यासाठी आतापासून तयारी सुरु केली आहे. विधानसभा...
मुंबई ,१२ जून : वेसावे (वर्सोवा) येथे अनधिकृत बांधकामाविरोधात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून कठोर कारवाई सुरू आहे. वेसावे गावातील शिव गल्ली येथे अनधिकृतपणे बांधकाम सुरू असलेल्या तीन...
मुंबई, १२ जून : बृहन्मुंबई महानगरपालिकेने पावसाळा पूर्व तयारीच्या कामांमध्ये महानगरातील अतिधोकादायक झाडांचे सर्वेक्षण करुन ठिकठिकाणी छाटणी देखील केली आहे. असे असले तरी मुंबईकरांनी पावसात...
अधिवेशन संपताच राज्यव्यापी दौरा करणार… जितेंद्र आव्हाड यांनी केलेले कालचे दादांवरील भाषण आम्ही सतत मांडत आलेल्या भूमिकेवर शिक्कामोर्तब करणारे… मुंबई दि. ११ जून – राज्यातील...
मुंबई,१० जून : दिव्यात नालेसफाईची कामे पूर्ण क्षमतेने झालेली नाहीत. जर या पावसाळ्यात नालेसफाई पूर्ण क्षमतेने न झाल्यामुळे नागरिकांच्या बैठ्या घरांमध्ये पाणी शिरल्यास किंवा दुर्घटना...
अमरावती,१० जून : शेतकऱ्यांचा पेरणीचा हंगाम तोंडावर आला आहे. त्यातच कृषी सेवा केंद्र संचालकांकडून बियाण्यांचा व खतांचा काळाबाजार सुरू असून शेतकऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचा...
छ.संभाजी नगर ,१० जून : छत्रपती संभाजी नगर शहराला पाणीपुरवठा करणारी मोठी जलवाहिनी फुटल्याने त्या परिसरातील असलेल्या दुकानांमध्ये पाणी शिरूर दुकानांमधील मालाचे मोठे नुकसान झाले...