Category : Mahrashtra

Mahrashtra politics

आमदार पी. एन. पाटील यांच्या जाण्याने एक सहृदयी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

editor
मुंबई, दि. २३ :  कोल्हापूरमधील येथील आमदार पी. एन. पाटील यांच्या जाण्याने एक सहृदयी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...
Civics Mahrashtra

सोळा जीव घेतल्यानंतरही रेल्वेला गांभीर्य नाही

editor
मुंबई / रमेश औताडे रेल्वे परिसर व प्लॅटफॉर्म वर प्रवाशांची सुरक्षा करणे रेल्वेचे आद्य कर्तव्य आहे. मात्र याचा विसर पाडलेल्या रेल्वे प्रशासनाला कशाचे सोयरे सुतक...
Civics Mahrashtra

जिथे पाणी नाही तिथे मत्स्य विद्यापीठ ; आंधळ दळतंय अन् कुत्रं पीठ खातय

editor
मुंबई / रमेश औताडे : सव्वातीन लाख हेक्टर जलक्षेत्र असणारा कोकण ७२० किलोमिटर लांबीच्या समुद्रकिनाऱ्याने समृध्द आहे. असे असताना जिथे पाणी नाही तिथे मत्स्य विद्यापीठ...
Mahrashtra

राज्यपाल रमेश बैस यांनी आज सहकुटुंब घेतले श्री क्षेत्र महाबळेश्वरचे दर्शन

editor
सातारा दि.२३ :  राज्यपाल रमेश बैस यांनी आज सहकुटुंब श्री क्षेत्र महाबळेश्वरचे दर्शन घेतले. यावेळी तहसीलदार तेजस्विनी पाटील, क्षेत्र महाबळेश्वरचे सरपंच सुनिल बीरामने आदी उपस्थित...
Civics Mahrashtra politics

आमदार पी. एन. पाटील यांचं निधन, वयाच्या 71 वर्षी घेतला अखेरचा श्वास

editor
कोल्हापुर : 23 मे काँग्रेसचे एकनिष्ठ नेते म्हणून राज्यभर ओळख असलेले प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष आणि करवीर चे आमदार पी. एन. पाटील यांची आज पहाटेच्या सुमारास...
Civics Mahrashtra

राज्यातील लोकसभा निडणूका संपल्या सरकारने आता दुष्काळाकडे लक्ष द्यावे: नाना पटोले

editor
चारा छावण्या सुरु करा व गरज असेल त्या गावखेड्यात पाण्याचे टँकर पुरवा. मुंबई, दि. २२ मे : संपूर्ण राज्य दुष्काळाने होरपळत आहे. बहुतांश भाग भीषण...
accident crime Mahrashtra politics

आरोपीला फायदा पोहविण्यासाठी पुणे पोलिसांकडून तपासात मुद्दाम घोळ – विजय वडेट्टीवार

editor
पहिल्या एफआयआर मध्ये योग्य कलमे का लावण्यात आली नव्हती? ही दिशाभूल का केली जात आहे? विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल मुंबई, 22 : पुणे...
Civics Mahrashtra

एसटीच्या नव्या ऑनलाईन आरक्षण प्रणालीला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद…

editor
मुंबई : १ जानेवारी २०२४ पासून ऑनलाईन आरक्षण प्रणाली अदयावत करुन नव्याने सुरु करण्यात आलेल्या तिकीट आरक्षण प्रणालीला उदंड प्रतिसाद मिळाला असून १ जानेवारी २०२४...
Civics Mahrashtra politics

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि‍ शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून अंदाजे सरासरी  ५४.३३ टक्के मतदान झाले

editor
मुंबई, दि. २० : राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या आणि‍ शेवटच्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया संपली असून आज सायंकाळी ६ वाजेपर्यंत अंदाजे सरासरी    ५४.३३...
Civics Mahrashtra politics

महायुतीला ४० हुन अधिक जागा मिळणार ; भाजपा आ. दरेकरांनी व्यक्त केला विश्वास

editor
मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यातील मतदान नुकतेच संपन्न झाले आहे. या निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला ४० हुन अधिक जागा मिळतील असा विश्वास भाजपा...