विधानसभेचे जागावाटप गुणवत्तेवर व्हावे ! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आग्रह
मुंबई प्रतिनिधी ,१४ जून : लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत शिवसेनेपेक्षा कमी जागा लढवूनही सार्वधिक यश मिळविणाऱ्या काँग्रेसने विधानसभा निवडणुकीचे जागावाटप गुणवत्तेनुसार व्हावे, असा आग्रह धरला...
