Civics

नेरुळ-उरण रेल्वे मार्गावरील रेल्वे स्थानकातील स्वच्छता गृह अद्यापही बंद; प्रवाशांची गैरसोय

Share

नवी मुंबई,२८ मे :

नेरुळ-उरण रेल्वे मार्गावरील खारकोपर, बामांडोगरी रेल्वे स्थानकातील स्वच्छता गृह बंद असल्याने येथील प्रवाशांना त्याचा त्रास होत आहे. रेल्वे स्थानक सुरू होऊन दोन वर्षे झाली तरी स्वच्छता गृह मात्र लॉक करून बंद ठेवण्यात येत आहेत. याबाबत प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. या मार्गावरून हजारो प्रवाशी रोज प्रवास करतात परंतु स्वच्छता गृह मात्र बंद ठेवण्यात आले आहेत. यात महिला प्रवाशांना त्याचा मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.

Related posts

राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला, गृहमंत्र्यांची काही जबाबदारी आहे का नाही ? : अतुल लोंढे

editor

काँग्रेसने विधानसभेसाठी इच्छुकांचे अर्ज मागवले

editor

झोपडपट्टी पुनवर्सन प्रकल्पाच्या कामास विलंब करणा-या विकासकांवर कारवाई….! गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांचा इशारा

editor

Leave a Comment