Tag : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Civics

कल्याणमधील अनधिकृत पब आणि बारवर केडीएमसीची कारवाई

editor
कल्याण प्रतिनिधि,२७ जून : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार ठाणे, भिवंडी, पुण्यासह आता कल्याणमध्ये देखील अनधिकृत पब व बारवर कारवाई सुरु झाली आहे. या संदर्भात...
Civics

जामीन मिळाला असला तरीही दोषीवर कारवाई करणारच ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ग्वाही

editor
मुंबई प्रतिनिधी ,२६ जून : पुण्यातील पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मृत्यूमुखी पडलेला तरुण आणि तरुणीच्या पालकांना विशेष बाब म्हणून देण्यात आलेल्या १० लाखांचा धनादेश...
politics

आरक्षणाबाबत शरद पवार, उद्धव ठाकरेंनी आपली भुमिका महाराष्ट्रासमोर जाहीर करावी – प्रविण दरेकर

editor
मुंबई , २४ जून : महायुती सरकार प्रामाणिक आहे. सरकारमधील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी मराठ्यांना आरक्षण दिलेले आहे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावण्याची सरकारची भुमिका स्पष्ट...
politics

मुख्यमंत्र्यांनी दाढी वाढवली ते ठीक, पण दाढीवाल्यांना मदत करणे चूक ; वक्फ बोर्डाच्या निधीवरून मनसेची टोलेबाजी

editor
मुंबई प्रतिनिधी ,१६ जून : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दाढी वाढवली ते ठीक आहे, पण दाढीवाल्यांना मदत करणे चूक, असा खोचक टोला मनसे नेते प्रकाश...
politics

ठाकरे गटाचे सहा खासदार संपर्कात खासदार नरेश म्हस्के यांचा दावा

editor
डॉ. श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद देण्याची कार्यकर्त्यांची इच्छा मुंबई प्रतिनिधी ,१० जून : नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे गटाचे निवडून आलेले ९ पैकी...
Civics

रेल्वेच्या मेगा ब्लॉकमुळे कर्मचाऱ्यांना सुट्टी किंवा घरातून काम घोषित करा- सुसीबेन शाह

editor
मुंबई, ३० मे : ३१ मे ते २ जून दरम्यान मध्य रेल्वेवर जंबो ब्लॉक, मुंबई रेल्वे प्रशासनाने ३१ मे ते २ जून या कालावधीत मध्य...
Civics Mahrashtra politics

सरकारी बाबुंचा २० वर्षापासून शेतकऱ्यावर अन्याय

editor
मुंबई / रमेश औताडे : शेतकरी सुखी समृद्ध होण्यासठी सरकार विविध प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जमेल तसे सहकार्य करत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा वाढतील...
Mahrashtra politics

आमदार पी. एन. पाटील यांच्या जाण्याने एक सहृदयी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 

editor
मुंबई, दि. २३ :  कोल्हापूरमधील येथील आमदार पी. एन. पाटील यांच्या जाण्याने एक सहृदयी नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेले आहे, अशी भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी...