मुंबई : राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी पाच टप्प्यातील मतदान नुकतेच संपन्न झाले आहे. या निवडणुकीत भाजपा आणि महायुतीला ४० हुन अधिक जागा मिळतील असा विश्वास भाजपा...
मुंबई महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. निवडणुकीच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात लढत पाहायला मिळत आहे....
मुंबई, दि. 6 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यात छाननीनंतर 301 उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले होते. त्यातील 37 उमेदवारांनी माघार घेतल्याने आता 264 उमेदवार निवडणूक...
धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठीक ठिकाणी हायवे तसेच शहरातील अनेक रस्त्यांवर ये जा करणाऱ्या वाहनांची कसून चौकशी करण्यात येत आहे. धुळे शहरातील देवपूर भागात असलेल्या...