उल्हासनगर मनपातर्फे वालधुनी नदी स्वच्छता अभियान
उल्हासनगर : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरातून जाणाऱ्या अतिप्रदूषित अशा वालधुनी नदीच्या स्वच्छता अभियानाला मनपा प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळील गोशाळा...