accident Civics Mahrashtra

शासनाचा ढीला कारभार ,मुख्यमंत्र्यांना तब्बल १७ दिवसांनी जाग

Share

मुंबई प्रतिनिधि (सुचिता भैरे),१४ जून :

२९ मे रोजी वर्सोवा येथे सूर्या पाणीपुरवठा योजनेच्या टनेलचे काम सुरू असताना मातीचा मलबा कोसळून त्यामध्ये जेसीबी चालक सह जेसीबी मातीच्या ढिकाऱ्याखाली दबला होता. या घटनेला १७ दिवस उलटून गेलेले असतानाही सरकारने यावर काहीही निर्णय घेतला नव्हता परंतु आज या दुर्घटनेत मृत पावलेल्या चालकाच्या कुटुंबीयांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली.

दरम्यान अपघातातील राकेश यादव यांचा मृतदेह अद्याप सापडला नसल्याने आर्मी कोस्ट गार्ड यासारख्या एजन्सींकडून तातडीने शोध मोहीम सुरू करणार असल्याचे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले. तसेच या घटनेची चौकशी व्हिजेटीआयचे प्रोफेसर बंबुले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेली असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related posts

टॅक्सी विहिरीत पडून झालेल्या अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू, अपघाताची मुख्यमंत्र्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना विचारणा

editor

पर्यटन क्षेत्रातील उद्यमीला मुकलो ! केसरी टूर्सचे केसरीभाऊ पाटील यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची श्रद्धांजली

editor

ओल्या व सुक्या कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने व्हावी यासाठी दोन टोगो व्हॅन शहराच्या सेवेत दाखल

editor

Leave a Comment