health Uncategorized

बकऱ्याच्या मटनातून १५ जणांना विषबाधा; विषबाधा झालेल्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु

Share

यवतमाळ :

यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील१५ जणांना बकऱ्याच्या मटनातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. आर्णी तालुक्यातील म्हसोबा तांडा आणि अंजी येथे बकऱ्यांच्या मटनातून १५ जणांना विषबाधा रात्रीचे उरलेले शिळं मटन सकाळी खाण्यात आल्याने झाली आहे.

विषबाधा झालेल्या नागरिकांवर आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये ६ महिला तर १३ पुरूषांचा समावेश आहे. रुग्णांची स्थिती सध्या स्थिर आहे अशी माहिती डॉक्टर सुनील भवरे यांनी दिली आहे.

Related posts

महाराष्ट्राचे डिजिटल मिडिया धोरण जाहीर व्हावे, यासाठी पाठपुरावा

editor

क्षयरोगाचा प्रसार रोखण्यासाठी 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत

editor

मतपेट्या ठेवण्यात आलेल्या शासकीय ठिकाणी तगडा पोलिस बंदोबस्त

editor

Leave a Comment