health Uncategorized

बकऱ्याच्या मटनातून १५ जणांना विषबाधा; विषबाधा झालेल्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु

Share

यवतमाळ :

यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील१५ जणांना बकऱ्याच्या मटनातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. आर्णी तालुक्यातील म्हसोबा तांडा आणि अंजी येथे बकऱ्यांच्या मटनातून १५ जणांना विषबाधा रात्रीचे उरलेले शिळं मटन सकाळी खाण्यात आल्याने झाली आहे.

विषबाधा झालेल्या नागरिकांवर आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये ६ महिला तर १३ पुरूषांचा समावेश आहे. रुग्णांची स्थिती सध्या स्थिर आहे अशी माहिती डॉक्टर सुनील भवरे यांनी दिली आहे.

Related posts

Union Minister Jyotiraditya Scindia’s Mother Passes Away at AIIMS, Delhi

editor

ठाण्यात होर्डिंगपासून सुरक्षिततेबाबत भाजपचे माजी गटनेते मनोहर डुंबरे यांच्या नेतृत्वात मनपा आयुक्तांना देण्यात आले निवेदन

editor

GENESIS-II Study Reveals Exceptional Performance of Hydra THV in Treating Aortic Stenosis

editor