Month : July 2024

politics

महायुती सरकारचे एकच मिशन प्रत्येक कंत्राटात ३० टक्के कमिशन ! विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांची निदर्शने

editor
मुंबई, दि. ११ प्रतिनिधी : महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढला असून सत्ताधारी आमदार ते मंत्री सर्वांची दलालांसोबतची मैत्री लपून राहिलेली नाही.स्वतःचे खिसे भरण्याकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष...
Culture & Society Mahrashtra

१९ जुलै रोजी वाघनखे साताऱ्यातील संग्रहालयात ठेवण्यात येणार- मुनगंटीवार

editor
मुंबई, दि. ११ प्रतिनिधी : छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं महाराष्ट्रात आणली जाणार असल्याचं राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. पुढील आठवड्यात १९ जुलै रोजी ही...
Civics

भ्रष्टाचारामुळेच वर्षभरात समृद्धी महामार्गाला भेगा ; महामार्गातून फक्त सत्ताधाऱ्यांचीच समृद्धी: नाना पटोले

editor
मुंबई , ११ जुलै : राज्यातील महायुती सरकारमध्ये प्रचंड भ्रष्टाचार बोकाळलेला आहे, प्रत्येक विभागात कमीशनखोरी सुरु आहे. ५५ हजार कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या मुंबई...
Mahrashtra

अपघातातील जखमी महिलेला ताफ्यातील ऍम्ब्युलन्स देऊन मुख्यमंत्र्यांनी केली मदत

editor
मुंबई, दि. १० प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संवेदनशील स्वभावाचे पुन्हा एकदा दर्शन पाहायला मिळाले. आज सकाळी ठाणे येथून अधिवेशनासाठी निघाले असता विक्रोळीजवळ एका रिक्षाचा...
Civics

धारावी प्रकल्पातील महसूल जमीन हस्तांतराची श्वेतपत्रिका जाहीर करू – विखे-पाटील

editor
मुंबई, दि. १० प्रतिनिधी : धारावी पुनर्विकास प्रकल्पासह महसूल विभागाच्या जमीन हस्तांतराबद्दलच्या विविध प्रकल्पांच्या संदर्भात सद्यास्थिती जनतेसमोर मांडण्यासाठी श्वेतपत्रिका काढली जाईल, असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील...
Civics Education

९४ हजार कोटींच्या पुरवणी मागण्यांमध्ये ओबीसी, आदिवासी, भटक्या समाजाला किती वाटा मिळणार – नाना पटोले

editor
मुंबई, १० प्रतिनिधी भंडारा जिल्ह्यात शिक्षकांची १५०० पदे रिक्त आहेत, सरकार मेगा भरतीच्या घोषणा करते पण पद भरती करत नाही. शिक्षकच नसतील तर विद्यार्थी कुठून...
Civics

सर्वाधिक पुरवणी मागण्यांचा विक्रम, ९४००० कोटींच्या मागण्या सादर

editor
मुंबई, दि . १० प्रतिनिधी : येत्या ऑक्टोबर महिन्यात विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरे जाण्यापूर्वी राज्यातील महायुती सरकारने मंगळवारी विधिमंडळात तब्बल ९४ हजार कोटींपेक्षा अधिक रकमेच्या...
Civics

सरकारचे कृषीधोरण शेतकरीविरोधी- अंबादास दानवे

editor
मुंबई, दि.१० प्रतिनिधी : दुष्काळ, अवकाळी पाऊस,नापिकी, कर्जबाजारीपणा, शेतकरी आत्महत्या , शेतमालाला बाजारभाव पीक विमा आदी समस्येमुळे शेतकरी त्रस्त आहे. सरकार मोठं मोठ्या घोषणा करत...
Environment Mahrashtra

नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये पर्यटकांच्या संख्येत 20 टक्क्यांनी वाढ झाल्याने महसूलमध्ये ही मोठ्या प्रमाणात वाढ

editor
गोंदिया , १० जुलै : गोंदिया जिल्हा जंगलाने व्याप्त असा जिल्हा आहे. गोंदिया जिल्ह्यात नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा सुरू असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर पर्यटक...