health Uncategorized

बकऱ्याच्या मटनातून १५ जणांना विषबाधा; विषबाधा झालेल्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु

Share

यवतमाळ :

यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील१५ जणांना बकऱ्याच्या मटनातून विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. आर्णी तालुक्यातील म्हसोबा तांडा आणि अंजी येथे बकऱ्यांच्या मटनातून १५ जणांना विषबाधा रात्रीचे उरलेले शिळं मटन सकाळी खाण्यात आल्याने झाली आहे.

विषबाधा झालेल्या नागरिकांवर आर्णी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये ६ महिला तर १३ पुरूषांचा समावेश आहे. रुग्णांची स्थिती सध्या स्थिर आहे अशी माहिती डॉक्टर सुनील भवरे यांनी दिली आहे.

Related posts

रुग्णसेवेचे अखंड व्रत घेतलेले केईएम रुग्णालय हे मुंबईकरांचे खऱ्या अर्थाने आधारवड – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

editor

चोपडा तालुक्यात उन्हाच्या पारा वाढल्याने उष्माघात संबंधित रुग्णात वाढ नागरिकांनी काळजी घ्यावी डॉक्टरांच आवाहन

editor

करवंद घ्या करवंद च्या आरोळ्या घुमू लागल्या

editor

Leave a Comment