मुंबई ,२५ मे : महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यापासून कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. २०१४ पासून गृहमंत्रालय सांभाळणारे देवेंद्र फडणवीस हे राज्याला लाभलेले सर्वात...
मुंबई,२५ मे : ‘एस’ विभाग कार्यालय हद्दीतील विक्रोळी आणि भांडूप भागातील डोंगराळ परिसरातील झोपडपट्टीवासियांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात...
नवी मुंबई,२५ मे : महानगरपालिका क्षेत्र एकल वापर प्लास्टिकमुक्त असावे यादृष्टीने महानगरपालिकेच्या वतीने याविषयी जनजागृती करण्यासोबतच महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांचे निर्देशानुसार एकल वापर...
ठाणे, २५ मे : दिवा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने लोकसभा निवडणूकिचे मतदान पार पडल्यानंतर आज पुन्हा दिव्यात अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उभारला आहे. ठाणे...
उल्हासनगर : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरातून जाणाऱ्या अतिप्रदूषित अशा वालधुनी नदीच्या स्वच्छता अभियानाला मनपा प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आली आहे. उल्हासनगर रेल्वे स्थानकाजवळील गोशाळा...
मुंबई / रमेश औताडे : पावसाळा सुरू होण्याअगोदर साफसफाईची खोटी आकडेवारी देणारी पालिकेची यंत्रणा मंत्रालयाच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या उपनगरातील तुडुंब भरलेल्या गटार व मोठ्या नाल्यातील...
मुंबई / रमेश औताडे : शेतकरी सुखी समृद्ध होण्यासठी सरकार विविध प्रकारच्या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना जमेल तसे सहकार्य करत आहे. मात्र शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा वाढतील...
मुंबई प्रतिनीधी: महेश कदम रायगड शिक्षण प्रसारक मंडळ महाडचे श्री. छत्रपती माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालय वरंध, विद्यालयाचा एच. एस .सी. २०२४ परीक्षेचा निकाल यावर्षी देखील...
मुंबई प्रतिनिधी: महेश कदम मुंबई प्रभादेवी येथील स्वराज्य गृहनिर्माण सोसायटी येथे पुरातन स्वयंभु शिव शंकर मंदिर/ शिव लिंग मंदिराचे सकाळी ठिक ७:०० वाजता जिर्णोद्धार करण्यात...