Mahrashtra

लांजा तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले

Share

रत्नागिरी , ७ जुलाई :

रत्नागिरी जिल्ह्याला आज रेड अलर्ट चा इशारा हवामान खात्याने दिला आहे. लांजा तालुक्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपले आहे. लांजा शहरात एसटी डेपोनजीक वहाळाचे पाणी मुंबई-गोवा महामार्गावर आले आहे. त्याचबरोबर तालुक्यातील पुनस गावाला पावसाने झोडपून काढले आहे. नागरिकांना याचा फटका बसला आहे. ग्रामीण भागात ओढे,वहाळ पूर्णपणे प्रवाहित झाले आहेत. प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

Related posts

आविष्कार सारख्या संशोधन स्पर्धेतील यशाने मुंबई विद्यापीठाला एक वेगळी उंची मिळवून दिली – चंद्रकांतदादा पाटील

editor

पहिल्याच पावसाने सरकारचे पितळ उघडे पाडले ! काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

editor

40 वर्ष प्रकल्पाच्या नावाखाली पडीक असलेल्या शेतजमिनी पुन्हा शेतकऱ्यांच्या ताब्यात द्या, आनंदराज आंबेडकर यांची बेणसे सिध्दार्थ नगर गावातून भिमगर्जना

editor

Leave a Comment