पालघर(प्रतिनिधी) २ जुलाई : पालघर जिल्ह्यातील धरणे व नद्या पावसाने वाहू लागल्या आहेत. काही धरणांचा पाणीसाठा हा ५० टक्क्यांहून अधिक झाला आहे. त्यामुळे पालघरला जलदिलासा...
येवला ,२७ मे : येवल्या तालुक्यातील उत्तर पूर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीबाणी भासू लागली असून अनेक गावे तसेच वाड्यांवर टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. दिवसेंदिवस उन्हाचा...